संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा पुतळा उभा करणार अशी घोषणा आपण केली होती, त्यानुसार त्या पुतळ्या संदर्भातील सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांचा संगमनेर शहरात पुतळा उभारला जाणार असल्... Read more
करुणा मुंडे यांना न्याय नक्कीच मिळेल: पण काहींनी त्यांची केलेली बदनामी ही स्त्री मनाला ठेच पोहचवणारी
सध्या धनंजय मुंडे, करुणा मुंडे, वाल्मिक कराड, स्व. संतोष देशमुख यांच्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यातील सर्वच नावाभोंवती धनंजय मुंडे हे नाव जोडले जात आहे. यात संतोष देशमुख खून प्रकरणात देखील विरोधकांनी मुंडे यांचे नाव जोडले आहे. आणि यात क... Read more
जग आधुनिकतेकडे चालले आहे. माणूस चंद्रावर व मंगळ ग्रहावर वर पोहचला आहे परंतू साकुर पठार भागातील काही गावे अजून ही डोंगर दऱ्यात शेकडो वर्ष भूतकाळात जगत आहेत. मूलभूत गरजा देखील या गावांना मिळत नाही. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आ... Read more
ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत आ अमोल खताळ यांनी घोषणा करत साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजवला संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा सभासद अन शेतकर्यांच्या मालकीचा होता. मात्र काहीं जण जणू काही हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी... Read more
संपादकीय :सहदेव जाधव सध्या महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन सुरु आहे. यात अनेक मुद्द्यावर सत्ताधारी विरोधक आपापसात भिडत आहेत. अनेकांची खडाजंगी आपण बघत असतो. जेष्ठ किंवा अनुभवी सदस्यांना ऐकण्यासाठी गॅलरीत किंवा सोशल मीडिया वर गर्दी होत असते. परंतू हे... Read more
संगमनेर प्रतिनिधी : प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रा करीता ४३ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष... Read more
संपादकीय : सहदेव जाधव अहिल्यानगर जिल्ह्यात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून छातूर मातुर कारवाई वगळता मोठी कारवाई आढळून येत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात आम्ही केलेल्या स्टिंग नुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात नगर मनमाड हायवे लग... Read more
सदर लेख हा पायल आशिष ताजने (भाजपा ओबीसी महिला मोर्चा सरचिटणीस संगमनेर) यांनी लिहिला आहे. काल17 मार्च रोजी पार पडलेल्या शिवजयंती उत्सवाचा आनंद संपूर्ण संगमनेर करांनी घेतला. संगमनेरत जणू काही शिवसृष्टीच अवतरल्याचा अनुभव संगमनेरकरांनी घेतला. संगमने... Read more
नितेश राणे यांचा राजीनामा मंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणे म्हणजे अकलेचे तारे तोडणे असे नाही का..?: सहदेव जाधव जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढले जावे या मागणीचे निवेदन देणारे छात्र... Read more
मुंबई वृत्तसंस्था: १० मार्च -राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनकल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले. त्यांन... Read more