विरोधकांनी सुनेलाच ढाल बनवून सासू विरोधात उभे केले.. त्यामुळे ही निवडणूक मतदारांसाठी भावनिक बनत चालली आहे. त्यातच वृद्धपकाळात साहेबांच्या पत्नी ला साहेबांच्या स्वप्नांसाठी लढावे लागत आहे हे मात्र हृदयस्पर्शी आहे. ठाणे वृत्तसेवा: १ जून रोजी महानग... Read more
जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतर होणार – आ.अमोल खताळ पाटील. संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील मौजे जांभुळवाडी व मौजे साकूर ता.संगमनेर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत असल्या तरी महसुली सजा एकच असल्याने जांभुळवाडीचे... Read more
अमोल खताळ यांच्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात गेली चार ते पाच दिवसांपासून मान्सून पूर्व वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.पण या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे तसेच... Read more
संगमनेर प्रतिनिधी: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर शत्रूंनी अन्याय अत्याचार केले. मात्र त्यांनी स्वराज्य मिळविण्यासाठी शत्रूशी दोन हात करून आपल्या प्राणाची अहूती दिली होती. हा इतिहास कोणाला ही विसरून चालणार नाही, तसेच त्यांना कोणी एका बंधनात अडक... Read more
पाण्यापासून वंचित ठेवणार्यांना पाणी प्रश्नावर राजकारण करण्याचा नैतिक अधिकार नाही -राहणे संगमनेर प्रतिनिधी: ज्यांनी चाळीस वर्ष या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचितठेवण्याचे पाप केले त्यांना व त्यांच्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांना निळवंडे प... Read more
छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही – डॉ. सुजय विखे पाटील आश्वी (प्रतिनिधी): उंबरी बाळापूर गावातील नागरीकांचे मागील अनेक वर्षांचे स्वप्न गावातील प्रत्येक जाती – धर्माच्या माणसाच्या योगदानातून आज पुर्ण होत आ... Read more
जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्ल... Read more
संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा पुतळा उभा करणार अशी घोषणा आपण केली होती, त्यानुसार त्या पुतळ्या संदर्भातील सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांचा संगमनेर शहरात पुतळा उभारला जाणार असल्... Read more
करुणा मुंडे यांना न्याय नक्कीच मिळेल: पण काहींनी त्यांची केलेली बदनामी ही स्त्री मनाला ठेच पोहचवणारी
सध्या धनंजय मुंडे, करुणा मुंडे, वाल्मिक कराड, स्व. संतोष देशमुख यांच्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यातील सर्वच नावाभोंवती धनंजय मुंडे हे नाव जोडले जात आहे. यात संतोष देशमुख खून प्रकरणात देखील विरोधकांनी मुंडे यांचे नाव जोडले आहे. आणि यात क... Read more
जग आधुनिकतेकडे चालले आहे. माणूस चंद्रावर व मंगळ ग्रहावर वर पोहचला आहे परंतू साकुर पठार भागातील काही गावे अजून ही डोंगर दऱ्यात शेकडो वर्ष भूतकाळात जगत आहेत. मूलभूत गरजा देखील या गावांना मिळत नाही. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आ... Read more